आरसोली रस्त्याच्या दुरवस्थेचा ग्रामस्थांमध्ये संताप
दुरुस्तीस विलंब झाल्यास १ मे रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : तालुक्यातील आरसोली ते भूम मार्गाची अत्यंत खराब अवस्था झाल्यामुळे ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२५ रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन … Read more