वाचन संस्कृती जिवंत ठेवणे काळाची गरज – मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे. अशा पुस्तक महोत्सवांचे आयोजन केल्यास समाजातील मूल्येही जपली जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुण्यातील पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने आयोजित या महोत्सवात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ग्रंथांशी … Read more