मराठा युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये
खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केले देठे कुटुंबियांचे सांत्वन महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : मराठा समाजातील युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या प्रसाद देठे यांच्या कुटुंबाची खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी पुण्यात भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. बार्शी येथील रहिवासी असलेले … Read more