शेतकऱ्यांसाठी ऍग्रीकल्चर नॉलेज हब
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. रात्रंदिवस कबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो. शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात, कारण भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे. शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावरून शेतकऱ्याची उपजीविका चालते. मात्र असे असले तरी अनेकदा परंपरागत शेती करतांना कोणती … Read more