पुणे लोकसभा निकाल दुपारी अडीचपर्यंत
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे : ४५ दिवस डाटा सुरक्षित, मतमोजणीसाठी १८९६ अधिकारी, २१ होणार फेऱ्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांकडून ४५ दिवसांच्या आत आक्षेप आल्यास आक्षेप आल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतांची पुनःमोजणी करण्यात येते; मात्र आक्षेप न आल्यास इव्हीएममधील सर्व डेटा नष्ट करण्यात येईल. ४ जून रोजी सकाळी साडेआठ वाजता इव्हीएममधील … Read more