आवृत्ती पुणे

भारत में पढ़े-लिखे लोग बढ़ रहे हैं, संस्कारी लोग कम हो रहे हैं – पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : श्री आदिनाथ सोसायटी जैन संध पूना में पं. राजरक्षितविजयजी ने कहा कि आत्म-विकास का बेरोमीटर धन की वृद्धि नहीं बल्कि सद्गुणों की वृद्धि है। संपति, शक्ति, शरीर अधिक से अधिक आलोक तक, स्मशान तक लेकिन सद्गुण आत्मा के साथ परलोक में आते है। संपति आदि पाने की दौड़ का सौवाँ … Read more

बिबवेवाडी जैन श्रावक संघाच्या वातीने सिद्धी तप साधकांचा सत्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सिद्धी तप समाप्ती निमित्त बिबवेवाडी जैन स्थानक येथे ४७ तप साधकांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रवर्तिनी श्रमणी सूर्या, प. पू. डॉ. श्री ज्ञानप्रभाजी म. सा. यांच्या सुशिष्या तपस्वी रत्न – प. पू. श्री पुष्पचुलाजी म. सा. आणि अनुशासनप्रिय प. पू. श्री सुप्रियदर्शनाजी म. सा. आदी ठाणा ५ यांचा चातुर्मास हर्षोल्हासात … Read more

फ्लॅट फोडून अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅट फोडून अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी करण्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. गणेश चव्हाण (वय ४९ वर्षे, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली असून, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ सप्टेंबर रोजी गल्ली नं १३, सर्व्हे नं ६०/१/ब, साईनगर, … Read more

सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्यावतीने महिलांवरील अन्यायाविरोधात शांतता मोर्चा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पश्चिम बंगालमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील अत्याचार असो की, बदलापूर येथील चिमुकलीवरील अन्याय असो, महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी, महिलांवरील अन्यायाविरोधात जागृती करण्यासाठी सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या (एसएलसी) वतीने बावधन परिसरात शांतता मोर्चा काढण्यात आला. सुर्यदत्त विधी महाविद्यालयापासून एनडीए रोडपर्यंत आणि पुन्हा बवधनमध्ये बॅनर आणि पोस्टर्स हातात घेऊन … Read more

सत्वंसरी महापर्व बिबवेवाडी जैन स्थानकमध्ये साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बिबवेवाडी जैन स्थानकात सत्वंसरी महापर्व उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला. यावेळी “क्षमा वीरस्य भूषणम्” हा संदेश देत प. पू. महासती श्री. सुप्रियदर्शनाजी म. सा. यांनी क्षमेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, क्षमा करणे हे वीरांचे लक्षण आहे, आणि क्षमा मागणे किंवा देणे हे बलशाली मनाचे कार्य असते. प्रत्येकाने … Read more

प्रसन्न जीवन हेच सर्वश्रेष्ठ दान : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त विचारांचे अमृत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सर्वात सर्वश्रेष्ठ दान जर कुठले असेल तर प्रसन्न जीवन हेच सर्वश्रेष्ठ दान आहे प्रतिपादन पद्मश्री प.पु.आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही यावेळी … Read more

महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आदिनाथ जैन स्थानकात प. पु. प्रकाशमुनीजी म.सा. यांच्या सानिध्यात महाराष्ट्र जैन वार्ता संवसरी विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी आदिनाथ जैन श्रावक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बिबवेवाडी जैन स्थानकात चातुर्मासाच्या सहयोगी आणि दानशूर व्यक्तींचा सन्मान

महाराष्ट्र जैन वार्ता बिबवेवाडी जैन स्थानकात चातुर्मासाच्या सहयोगी आणि दानशूर व्यक्तींचा सन्मान सोहळा मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला. केंद्रीय सहकार आणि उड्डाण राज्य मंत्री, मुरलीधर मोहोळ यांच्या शुभ हस्ते मानचिन्ह देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. बिबवेवाडी जैन स्थानक, पुणे येथे महाराष्ट्र प्रवर्तिनी श्रमणी सूर्या, प. पु. डॉ. श्री. ज्ञानप्रभाजी म.सा. यांच्या सुशिष्या तपस्वी रत्न … Read more

आचार्य श्री विजय वल्लभ शाळेत शिक्षक दिन साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आचार्य श्री विजय वल्लभ विद्यालयात गुरुवारी शिक्षक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणेचे माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावल आणि व्यवस्थापन विकास व संशोधन संस्था (IMDR) च्या संचालक डॉ. शिखा जैन यांचा सन्मान करण्यात आला.

दानात समर्पणाची भावना महत्वाची : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त बहुमोल विचारधन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपण जेव्हा देवाला प्रणाम करतो तेव्हा समर्पणाची भावना आपण तोलत नाही. आपल्याकडे जेवढं आहे तेवढं आपण देवाला समर्पित करतो हातचं काही राखून ठेवत नाही आपल्याकडे जे काही आहे ते आपण देवाला समर्पित करतो म्हणूनच देवाला दिलेल्या दानात समर्पणाची भावना महत्त्वाची आहे असे प्रतिपादन पद्मश्री … Read more