रास्तभाव दुकानांतून तीन महिन्यांचे धान्य मिळणार जूनमध्येच
पावसाळा आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आगामी पावसाळा तसेच संभाव्य पूरस्थितीमुळे राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये अन्नधान्याच्या उचल व वितरणामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. ही बाब लक्षात घेता, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम (NSFA) अंतर्गत लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्य मिळावे यासाठी ऑगस्ट २०२५ पर्यंतचे तीन महिन्यांचे धान्य जून महिन्यातच वितरित करण्याचा निर्णय … Read more