रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवा
अभय सप्रे : वाहतूक नियमांची करावी काटेकोरपणे अंमलबजावणी हवी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : भारतात प्रतिवर्षी 4 लाखापेक्षा अधिक रस्ते अपघात होतात. त्यामध्ये 1 लाख 75 हजार लोकांचा मृत्यू होतो. हे मृत्यूचे प्रमाण जगातील इतर देशात होणाऱ्या अपघाताच्या प्रमाणापेक्षा खूप अधिक आहे. अपघाताच्या कारणांमध्ये वाहनाचा अति वेग, हेल्मेट व सीट बेल्ट न वापरणे तसेच दारू … Read more