कविता हा आत्म्याचा उद्गार : अंजली कुलकर्णी
कवी अवधूत जोशी यांच्या ‘गाज’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कविता हा आत्म्याचा उद्गार असतो. तो आत्म्याशी केलेला संवाद असतो आणि स्वतःमध्ये खोल उतरून घेतलेला शोध असतो. या प्रवासात कोण किती तीव्रतेने खोल उतरतो यावर कवितेचे सौंदर्य अवलंबून असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी केले. ओशन वेव्हज पब्लिकेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात … Read more