आवृत्ती , पुणे

‘आरोग्यवारी अभियाना’चा पुण्यात शुभारंभ

वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे अभियान : आदिती तटकरे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एका बाजूला ज्ञानोबा- तुकारामाचा जयघोष तसेच टाळ मृदुंगाचा गजर करत असताना वारीत चालत असणाऱ्या महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही जबाबदारी राज्य महिला आयोगाकडून चांगल्याप्रकारे पार पाडली जात आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर … Read more

इंद्रायणीच्या स्वच्छता कामाची मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पाहणी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आषाढी वारीसाठी आळंदी येथे राज्यभरातून लाखो भाविक येत असतात आणि श्रद्धेने, भक्तिभावाने पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करतात. प्रशासनाने याची दखल घेऊन पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवावा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन इंद्रायणी … Read more

तीन नवीन फौजदारी कायदे अमलात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : ब्रिटिश काळापासून चालत आलेले तीन फौजदारी कायदे आजपासून (दि. १ जुलै)कालबाह्य होत असून, त्यांची जागा तीन नवीन कायदे घेतील. फसवणुकीसाठी कलम ४२० नसेल तर कलम ३१६ असेल. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात संसदेच्या उभय सदनांत भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा हे तीन नवे कायदे मंजूर … Read more

पालखी प्रस्थानामुळे मंगळवारी वाहतुकीत बदल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दोन दिवसाच्या पुण्यातील मुक्कामानंतर मंगळवारी श्री. संत तुकाराम महाराज यांची पालखी श्री. निवडुंगा विठ्ठल मंदीर, नानापेठ, पुणे येथून सोलापूर रोड मार्गे पंढरपूरकडे प्रयाण करणार आहे. तसेच संत श्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पालखी विठोबा मंदीर, भवानीपेठ, पुणे सासवड रोडमार्गे पंढरपूरकडे प्रयाण करणार आहे. त्याकरीता रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळणेकरीता … Read more

वारकऱ्यांची आरोग्य सेवा : आकुर्डीत अनोखा उपक्रम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : संत तुकोबांच्या वारीमध्ये आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग घेत वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्याचा अनोखा उपक्रम राबविला. विठूरायाच्या गजरात तल्लीन होत वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सततचे चालणे, अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी, सकाळचे गार वारे, वेगवेगळ्या ठिकाणच्या मुक्कामादरम्यान होणारा पाणी बदल इत्यादी बाबीं … Read more

सय्यदनगरच्या अन्सारी कुटुंबावर काळाचा घाला

कुटुंबातील पाच जन वाहून गेले, तीन मृतदेह हाती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या अन्सारी कुटुंबावर रविवारी काळाचा घाला पडला आहे. पावसाचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात गेलेल्या त्यांच्या कुटुंबातील पाच जन अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. तीन मुली, मुलगा व महिला, असे पाच जण वाहून गेले आहेत. त्यापैकी तीन जनाचे मृतदेह हाती लागले … Read more

स्वारगेटला मोबाईल चोरांच्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

१३ लाखाचे १२० मोबाईल व ०३ लॅपटॉप जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड व परिसरामध्ये मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराजीय टोळीचा स्वारगेट पोलिस स्टेशनकडील तपास पथकाने पदार्फाश करुन एकुण १३ लाख रुपये किंमतीचे १२० मोबाईल व ०३ लॅपटॉप १३ लाख रुपये किंमतीचे १२० मोबाईल व ०३ लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त केलाआहे. … Read more

शस्त्रों के घाव भर जाते हैं , शब्दों के घाव दिन-ब-दिन बढ़ते हैं

पं. राजरक्षितविजयजी का श्री आगम मंदिर कात्रज जैनतीर्थ मे व्याख्यान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीवन में शांति, समाधि, सुख पाने के लिए सबसे पहले जीभ को शांत करना होगा, विचारों को शांत करना होगा। क्योंकि शस्त्रों के घाव मलम से भरते हैं परंतु शब्दों के घाव दिन-ब-दिन बढ़ते हैं। यदि बोलना ही हो तो … Read more

आत्मशुद्धी हा मुक्तीचा मार्ग : पद्मश्री आचार्य चंदनाजी

जयराज समूह आयोजित ‘उद्बोधन’ या कार्यक्रमात मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “आत्मशुद्धी हा मुक्तीचा मार्ग आहे आणि एक सर्वसामान्य माणूसही आत्मशुद्धीतून शाश्वत सुख आणि केवलज्ञान प्राप्ती करू शकतो, असा संदेश आणि त्यासाठीचा मार्ग भगवान महावीर यांनी दिला,” असे प्रतिपादन वीरायतन या संस्थेच्या संस्थापिका पद्मश्री आचार्य चंदनाजी तथा ताई माँ यांनी केले. पुण्यातील जयराज समूहाने … Read more

पुणे शहर परिसरात तीन दिवस ड्रोन छायाचित्रण करण्यास बंदी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरात माऊलींचा पालखी सोहळा मुक्कामी येत आहे. त्यामुळे ३० जून ते ३ जुलै या कालावधीत ड्रोन व्दारे शहर परिसरात पालखी सोहळ्याचे छायाचित्रण करण्यास पुणे पोलिस आयुक्तांनी बंदी घातली आहे. पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये.यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा आदेश जारी केल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. … Read more