क्रोधावर नियंत्रण ठेवतो तोच खरा साधू : साध्वी शिलापीजी
वर्धमान प्रतिष्ठान येथे चातुर्मासानिमित्त प्रवचन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कोणतीही घटना किंवा प्रसंग लगेच मनातून काढून टाकणारा आणि क्रोधावर नियंत्रण ठेवणाराच खरा साधू असतो असे विचार साध्वी शिलापीजी यांनी आपल्या प्रवचनात व्यक्त केले. चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन मालेत साध्वी शिलापीजी यांनी मौलिक मार्गदर्शन केले. वर्धमान प्रतिष्ठान येथे त्यांचे व्याख्यान झाले. त्यांच्या व्याख्यानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद … Read more