सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायाची मागणी
धाराशिव येथे आक्रोश मोर्चा: भूममधूनही मोठ्या संख्येने सहभागाचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी तातडीने मारेकऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी भूम येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला विविध राजकीय पक्षांचे नेते, सरपंच परिषद सदस्य, आणि … Read more