आधार प्रमाणीकरण न केल्याने अनेकांना बसला फटका
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘राज्यातील ३३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना ‘आधार’च्या प्रमाणीकरणा अभावी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे योजनेंतर्गत मिळणाऱ्या ५० हजार रुपयांचा लाभ त्यांना मिळाला नाही. हा लाभ मिळविण्यासाठी येत्या ७ सप्टेंबर पर्यंत बँक खात्याशी आधार क्रमांक जोडावा (लिंक) लागणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले … Read more