बदलत्या जीवनशैलीत तृणधान्याचे आहारात महत्त्वाचे स्थान
पणनमंत्री ना. जयकुमार रावल: मार्केटिंगकडे लक्ष देण्याची गरज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बदलत्या जीवनशैलीत तृणधान्ये ही आहाराचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे ग्राहकांचा त्याकडे वाढता कल दिसून येतो. त्यामुळे उत्पादनवाढीसोबतच नाविन्यपूर्ण विक्री आणि मार्केटिंग तंत्रांचा अवलंब करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पणनमंत्री ना. जयकुमार रावल यांनी केले. गणेश कला क्रीडा मंडळ … Read more