आत्म्याचे आध्यात्मिक पोषण केल्यास होईल मोक्ष प्राप्ती : प.पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा.
बिबवेवाडी जैन स्थानकात प्रवचनात मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मानवी जीवनाचा सदुपयोग करून आत्म्याचे आध्यात्मिक पोषण केल्यास मोक्ष प्राप्ती होऊ शकते, असे मत प.पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा. यांनी बिबवेवाडी जैन स्थानकात प्रवचनात मार्गदर्शन करताना व्यक्त केले. प. पु. श्री सुप्रियदर्शनाजी म. सा. म्हणाल्या, अमृतसमान मानवी जीवन हे यंत्रांवर अवलंबून झाले आहे. यंत्रे सुविधा देतात, … Read more