शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत मिळणार घर : शिवराज सिंह चौहान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास प्लस योजने अंतर्गत देशातील तसेच राज्यातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. पुण्यातील आयसीएआर अटारी, शिवाजीनगर येथे आयोजित किसान सन्मान दिवसाच्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमाला मुख्यमंत्री … Read more