दूषित पाणी हेच जीबीएसचे प्रमुख कारण
एनआयव्हीचा अहवाल : शुद्ध पाणीपुरवठ्याची गरज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) होण्याचे प्रमुख कारण दूषित पाणी असल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) केलेल्या तपासणीतून समोर आले आहे. खडकवासला धरणालगत असलेल्या गावांना शुद्धीकरण न केलेले पाणी पुरवले जात असल्याने या गावांमध्ये प्रामुख्याने जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. … Read more