‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह मागविण्याचे आवाहन
कालिदास महोत्सवात दोन नवोदित कवींना होणार गौरव : १० जून २०२५ ही शेवटची तारीख महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : येथील कवी कालिदास मंडळाच्या वतीने आयोजित होणाऱ्या कालिदास महोत्सवाच्या निमित्ताने नवोदित कवीच्या पहिल्या काव्यसंग्रहाला ‘मेघदूत’ पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठवावेत, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी केले आहे. गेल्या ३२ वर्षांपासून कवी कालिदास … Read more