जय शिवराय प्रतिष्ठानकडून ४१ शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा आधार, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना विशेष मदत महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन जय शिवराय प्रतिष्ठानतर्फे बार्शी ४१ शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली. यामध्ये ३८ कुटुंबांना प्रत्येकी ३ हजार रुपये तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपये रोख रक्कम बार्शीचे तहसीलदार एफ.आर. शेख, माजी गटनेते विजय … Read more