सरकारने काही मागण्या मान्य केल्यामुळे आंतरवली व बार्शीतील आमरण उपोषण मागे
८ पैकी ४ मागण्यांवर सरकारची सकारात्मकता : सहाव्या दिवशी उपोषण स्थगित महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : आंतरवली येथे सुरू असलेले सामूहिक आमरण उपोषण सरकारने काही मागण्या मान्य केल्यामुळे आज सहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले. सरकारने आठपैकी चार मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून उर्वरित मागण्यांसाठी पुढील लढाई सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आज आंतरवलीतील … Read more