तेरखेडा मंडळात अतिवृष्टीमुळे पंचनामे सुरू
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी : शेतकरी नुकसानभरपाईसाठी आग्रही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तेरखेडा : तेरखेडा मंडळातील कडकनाथ वाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले असून त्याबाबत पंचनामे सुरू झाले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून पंचनामे करण्यात येत आहेत. या कामासाठी कृषी सहाय्यक अमोल मुळे, तलाठी सुप्रिया भोसले तसेच ग्रामसेवक महादेव सुद्रिक यांनी … Read more