बाजार फी नकोच, शासनाला निवेदन देणार
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सद्यस्थितीत बाजार फीची आकारणी हा ग्राहकांवर विनाकारण भुर्दंड आहे तसेच पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मारक ठरत आहे. अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर जीएसटी लागू झाल्यानंतर शासनाने ‘एक देश, एक कर’ या संकल्पनेप्रमाणे बाजार फी रद्द करणे आवश्यक होते. परंतु, अद्यापही सदर कराची अंमलबजावणी करण्यात येत … Read more