राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या पुनर्गठनाची मागणी
राज्यातील तृतीयपंथी समुदायाने सामाजिक न्याय मंत्र्यांकडे निवेदन सादर केले महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : राज्यातील तृतीयपंथी समुदायाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेले राज्य तृतीयपंथी कल्याण मंडळ पुन्हा सक्रिय करण्यात यावे, अशी मागणी राज्यातील तृतीयपंथी समुदायाने केली आहे. या संदर्भात पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची भेट … Read more